skip to main |
skip to sidebar
विजय....
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरले आहात............"स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन.....स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात....."आकाशीचा चंद्र कुणाच्या हाती लागत नाही,त्याच्याखेरिज माझे मन पण काही मागत नाही..... हाथ की लकीरो में नसीब क्यूं ढूंढता है गालीब ?नसीब तो उनके भी होते है जिनके हाथ नहीं होते ......
No comments:
Post a Comment